Go to full page →

अवशिष्टलोक देवाला आरक्षक बनवतील LDEMar 147

त्या समई तुज्या लोकांचा कैवार देणारा मोढ अधिपती झो मी काही तो उठेल कोणतीही राष्ट्र निर्मण झाल्या पासून काडीही आले नाही असे संकट त्या समई येईल. तुज्या लोकं पैकी ज्यांची नवे विवानच्या वहीत लिहलेली आढळतील ते सर्व त्या वेळी मुक्त होतील. (दाणी ए एल १२:१)जेव्हा या वेळी सन्कटाचा काळ येईल प्रत्येकाचा न्याय झालेला असेल येथुम पुढे कृपेचा काळ राहणार नाही किव्हा दया दाखविण्यात येणार नाही. किंवा त्याच्या रदबदलीयाच्या लोकांवर नसणार जिवंत देवाचा शिक्का मारला जाईल. LDEMar 147.5

हि शोतीशी अही वशिष्ट मंडळी स्वतःचे रक्षण करू शकणार नाही. कारण पृथ्वी वरील दुष्टांचे सामर्थ्य असणार आहे. त्यांना मोढा विरोध होणार आहे. अजगर आणि त्याचे अभिकारी देवाच्या लोक विरुद्ध्ध योजना करतील. असा हुकूमनामा निधेल कि देवाच्या लोकांनी स्वपद त्यांची खूण धारण करावी आणि त्यान्ची भक्ती करावी. असे न केल्यास त्यांना छळ व त्रास सहन करावा ल;लागेल व शे मृत्यू ची शिक्षा भोगावी लागेल. अश्या अवस्थे मध्ये देवाच्या लोकांनी या भीती :दायक दिवसं मध्ये त्यांचे मार्गदर्शन देवून या अवस्थेला विरोध करण्या साठी देवाला विनंती करावी म्हणजे त्यांना साहाय्य मिळेल. -टेस्टिमोनीझ फॉर थे चर्च , गरीब५:२१२, २१३ (१८८२). LDEMar 147.6