संकट काळत झार देवाच्या लोक पुढे त्यांनी पाप कबुली न दिलेली अशी कोणतीही पातके असतील तर भय ग्रस्त व चिंता ग्रस्त अवस्थेत जेव्हा ते क्लेश भोगातील तेव्हा ते ताक धरू शकणार नाहीत. नैराश्यामुळे त्यांचा विश्वास ढळेल व सुटके करता देवाची विमनावणी करण्यास त्यांच्या मध्यस्थ कडे जाऊन पुसून टाकली गेली आहेत. त्यांचा न्याय निवाडा झाला आहे. त्यांना ती पापे समरणात अनंत येत नाहीत. - द ग्रेट काँट्रॅव्हर्सी ६२०( १९११). LDEMar 149.4
देवाच्या लोकांना त्यांच्या कमी पानाची कोळ वर जाणीव आहे. आणि जसे त्यांच्या कमी पण ची जाणीव होईल तशी त्यांची अशा मावादात जाईल. परंतु देवाच्या महान दयेची आठवण होईल आणि त्यांची विश्वासाने केलेला पश्चाताप करतील. त्यांच्या अगतिक पण बद्दल ख्रिस्ता करवि केलेली रद्द बदली. आणि पश्चाताप बद्दल दिलेल्या वाचनाची आठवण येऊन विनंती. करतील. त्य्नाच्या प्रथिने मुले त्यांच्या विश्वास वाढेल. त्यांच्या प्रार्थनांचे उत्तर ताबडतोब मिळणार नाही देवाच्या सामर्थ्यला ते धरून राहतील जसे याकोबाने देवाच्या दूताला आशीर्वाद दिल्याशिवाय झवू दिले नाही तसे ते दृढ राहतील. -पेट्रिसिस अँड प्रोफेट्स २०२(१८९०) LDEMar 149.5